ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्गाकरिता सिडको भूमी देेणार

या रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा भार न्यून होण्यास साहाय्य होणार आहे,

इतर प्रभागांत गेलेली नावे परत समाविष्ट न केल्यास आंदोलन करू ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

शिवसेनेचा महापौर होऊ नये, म्हणून त्यांच्या हक्काचे ६०० ते १ सहस्र मतदार दुसर्‍या मतदारसंघात टाकायचे आणि या ठिकाणी विरोधकांचे मतदार घुसवायचे, असे षड्यंत्र चालू आहे.

पेट्रोल आणि डिझेल वाढीवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे मौन का ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शासनाच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्वीटरच्या माध्यमातून डिझेल-पेट्रोल तेलांच्या वाढत्या किमतींवर बोलत होते; मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे.

पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर !

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.

बीसीसीआयचे ढोंगी देशप्रेम जाणा !

गलवान खोर्‍यात चीनच्या सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजकत्व असणार्‍या चीनच्या विवो आस्थापनासमवेतचा वर्ष २०२० चा करार बीसीसीआयने स्थगित केला होता

राज्यातील २८ जिल्ह्यांना अवेळी पावसाची चेतावणी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांवर अवकाळीचे सावट !

राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट आणि पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जिल्हा अकोला), खामगाव (जिल्हा बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला.

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दायित्व वाढले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुणे जिल्ह्यात संचारबंदी नाही, तर जमावबंदीचे आदेश लागू ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक कारवाई चालू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने….