मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.

युक्रेनचा गनिमी कावा आणि त्याने केलेल्या चुका !

रशियाचे रणगाडे १००-२०० किलोमीटर परिसरात पसरले आहेत. शत्रूची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत आणि याविषयीच्या अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना बंगाल आणि सांगली (महाराष्ट्र) येथील साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना मिळालेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांच्या ज्ञानगंगेत सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.

जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !

घरच्या घरीच करा आल्याची लागवड !

आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात. आले चहात घालून अथवा याचा रस मध आणि लिंबाचा रस यांत घालून पिण्याने त्वचा नितळ तर होतेच; पण वजनही आटोक्यात रहाते.

तिसर्‍या जागतिक महायुद्धाविषयीचे भविष्यकथन, महायुद्धाचे दुष्परिणाम आणि त्यातून वाचण्यासाठी करावयाचे उपाय

तिसर्‍या जागतिक महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड हानीला तोंड देण्यासाठी आवश्यक आपत्कालीन साहाय्य यंत्रणा आणि शासकीय साहाय्य उपलब्ध होणार नाही अथवा या हानीला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता नसेल.

भारतातील प्राचीन वैभवशाली राजेशाही आणि सध्याची लोकशाही !

आजच्या लेखात भारतातील प्राचीन राज्यव्यवस्था आणि विद्यमान लोकशाही यांच्या संदर्भात तुलना केली आहे. त्यामुळे आपल्याला प्राचीन राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात येतात.

‘अनुरूप’ आणि ‘अनुसार’ या शब्दांचा समावेश असलेले संधी !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !