क्रीडा आणि मुसलमानांची कट्टरता
‘नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये ‘ॲशेज्’ ही कसोटी क्रिकेटची द्विपक्षीय मालिका पार पडली. त्यांच्यातील विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विजयोत्सवाच्या वेळी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग घडला.
‘नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये ‘ॲशेज्’ ही कसोटी क्रिकेटची द्विपक्षीय मालिका पार पडली. त्यांच्यातील विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विजयोत्सवाच्या वेळी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग घडला.
सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.
सध्या कोणत्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण होत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास ते देशाचे आणि धर्माचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात.
दारी आला आपत्काळ साधनेसाठी हाच संधीकाळ, गुरूंनी दिली फार पूर्वी कल्पना साधक करती घरी राहून साधना.
युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !
मागील भागात आपण धर्मांतरित मुसलमान हे अधिक कडवे हिंदुद्वेषी असल्याची उदाहरणे पाहिली. लव्ह जिहादच्या माध्यमातून एक प्रकारे धर्मांतर होत असल्याने ते घातक ठरते, हे त्यावरून लक्षात आले. आज त्यापुढील सूत्रे पाहू.
स्वत:ला ‘क्रमांक १’ची वृत्तवाहिनी म्हणवणार्या वाहिनीने अशा उथळ विषयावर चर्चा घेणे याविषयी आश्चर्य वाटले ! यातून वाहिन्यांच्या संपादकांची ग्रहणक्षमता आटली आहे कि त्यांची दिशाभूल झाली आहे ? हे लक्षात येईना
कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….
शेतीपासून तयार अन्नपदार्थांपर्यंत सर्वच ठिकाणी होणारा विषारी रसायनांचा वापर चिंताजनक !
१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा !’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. या क्रूर घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली, तरी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळालेला नाही, या निमित्ताने हा ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.