कोरोनाचे नियम मोडणार्‍या मुंबई येथील ५७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर गुन्हे नोंद

आपत्कालीन स्थितीतही नियमांचे पालन न करणार्‍या जनतेची आपत्कालामुळे हानी झाली, तर त्याला ती स्वतःच उत्तरदायी असेल !

जामिनानंतर न्यायाधिशांच्या दूरभाषनंतर देवतांचा अवमान करणार्‍या फारूकी याची सुटका

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणातील आरोपी फारूकी याला जामीन मिळूनही त्याची कार्यवाही न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाला थेट हस्तक्षेप करावा लागला, एवढी ही व्यक्ती महनीय होती का ?’, सर्वसामन्यांकरीताही असे केले जाईल का ?’

भारताकडून अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी !

एअर इंडियाच्या विमानाने मुंबई विमानतळावरून देहलीमार्गे अफगाणिस्तानची राजधानी काबूलला सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसींचे अनेक डोस पाठवण्यात आले आहेत.

टिकरी सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकर्‍याची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्‍याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे.

‘मिर्झापूर’ वेब सिरीजमधून सून आणि सासरे यांच्यामध्ये शारीरिक संबंधांचे चित्रण

अनैतिकांचे घर झालेल्या वेब सिरीजवर आता कायमची बंदी घालण्याला पर्याय नाही, यासाठी धर्माचरणींचे हिंदु राष्ट्रच हवे !

वेब सिरीजच्या नावाखाली ‘पॉर्न व्हिडिओ’चे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक

अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणार्‍या वेब सिरीजवर बंदीच आणायला हवी !

बारामती येथील गुन्हेशोध पथकाकडून ११ आरोपींना अटक : १२ पिस्तुलांसह २० काडतुसे हस्तगत

मध्यप्रदेशमधून पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणारी यंत्रणा उघडकीस

जीवनाच्या वाटचालीत स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे ! – धवलसिंह मोहिते-पाटील

मी आणि माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. यामुळे माझ्या जीवनाच्या वाटचालीत कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करतांना स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत.

पारनेर येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अपहार, शाखाधिकारी, अध्यक्षांसह १४ जणांविरोधात गुन्हा नोंद

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

राज्यात १२ घंट्यांत ३ सहस्र ६२ खासगी बसगाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते.