आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये केंद्र सरकारवर कृषी कायद्यांवरून आरोप

नवी देहली – गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून येथील सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांपैकी एका शेतकर्याने टिकरी सीमेवर आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याने येथील सेक्टर ९ जवळ बायपास पार्कमध्ये एका झाडाला लटकवून घेतले.
Farm laws: 52-year-old farmer dies by suicide at protest site at Tikri border.https://t.co/usgRrOhC9P
— TIMES NOW (@TimesNow) February 7, 2021
आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
(सौजन्य : Oneindia Hindi)
कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे. कर्मबीर याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सरकारवर आरोप करतांना कृषी कायदे मागे घेण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. तसेच ‘हे काळे कायदे कधी रहित होतील ठाऊक नाही. जोपर्यंत ते रहित होत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही’, असे म्हटले आहे.
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक