इस्लामिक स्टेटमध्ये भरती होण्यासाठी तरुणांचा बुद्धीभेद करणार्‍या धर्मांध अभियंत्याला पुणे येथून अटक !

मुसलमानांना शिक्षण नसल्यामुळे, तसेच ते गरीब असल्यामुळे आतंकवादाकडे वळतात’, असे म्हणणार्‍यांना अभियंता आतंकवादी बनल्याविषयी काय म्हणायचे आहे ?

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पातून वगळली मागील भाजप सरकारची गोशाळा योजना !

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार !

राज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा !

भारताने साहाय्य केले नसते, तर आणखी एक रक्तपात झाला असता ! – महिंदा अभयवर्धने

भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले.

कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

हिंदु राष्ट्रात मुसलमान राहू शकतात; मात्र त्यांची संस्कृती हिंदु असली पाहिजे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदु राष्ट्र बनवण्यासाठीच भारताची फाळणी करण्यात आली. येथे मुसलमान राहू शकतात; मात्र त्यांची संस्कृती हिंदु असली पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथील पारूल विश्‍वविद्यालयात विधी महोत्सवात केले.

शाहजहापूर  (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ अज्ञातांनी टाकले गोमांस !  

हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात इंदूर (मध्यप्रदेश) येथे गुन्हा नोंद !

दिग्विजय सिंह यांचा संघद्वेष नवा नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसवाले हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करतात. अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनी पावले उचलावीत !

खलिस्तान्यांकडून विविध देशात आयोजित ‘किल इंडिया’ (भारताला ठार करा) मोर्च्यांचा फज्जा !

कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्‍यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !

उच्च न्यायालयाने प्रशासनाला नोटीस पाठवून बाप्तिस्मा घाटाचे अनधिकृत बांधकाम रोखण्यास भाग पाडले !

अनधिकृत बांधकाम केले जात असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? हे न्यायालयाला का सांगावे लागते ? प्रशासनाला स्वतःहून कळत नाही का ? यास उत्तरदायी असणार्‍या दायित्वशून्य अधिकार्‍यांना कारागृहात टाकले पाहिजे !