राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !
स्वतःची हिंदु पाळे-मुळे विसरून अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे नतद्रष्टच होत !
स्वतःची हिंदु पाळे-मुळे विसरून अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे नतद्रष्टच होत !
महिलेची तक्रार नोंदवून न घेतल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीमोहन मीणा यांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
काँग्रेसच्या राज्यात असे उद्दाम अधिकारी कार्यरत असतील, तर त्यात चूक ते काय ? जनतेवर अत्याचार करणे हा काँग्रेसचा स्थायी भाव आहे. काँग्रेसला निवडून देणार्यांना हीच शिक्षा, अशी कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा संवेदनशील ठिकाणी धर्मांधांना प्रवेश देण्यात येऊ नये, असेच या घटनेवरून लक्षात येते ! सैन्याने आतातरी आत्मघातकी सर्वधर्मसमभाव बाजूला ठेवावा !
हा एक चांगला प्रकल्प असून यामुळे गायीचे महत्त्व समाजाला पटेल; मात्र त्यासह सर्वत्र गोहत्याबंदी कायदा राबवून गायींची हत्या रोखणे आवश्यक आहे !
५ धर्मांध गोतस्करांना अटक
काँग्रेसच्या राज्यात गोतस्कर पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस दाखवतात, हे लक्षात घ्या !
नाकाबंदीच्या वेळी भाच्याला अडवल्याचा आला होता राग !
‘लिव इन रिलेशन’ ही पाश्चात्त्यांची संस्कृती आहे. भारतामध्ये तिचे कुणी अनुकरण करत असेल, तर त्याला गुन्हाच ठरवणे आवश्यक आहे. सरकारने भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत !
हिंदू, शीख आदींच्या जागी, जर मुसलमान असते, तर काँग्रेस सरकारने लसीकरण टाळले असते का ?
सामान्य नागरिकांकडून दंड वसूल करणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !