मुंबईत आधुनिक वैद्यांचे अपहरण करणार्या टोळीला अटक
इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
रात्रीच्या वेळी केलेले हे कृत्य नक्कीच मोठा संशय निर्माण करणारे आहे. शासनाच्या शाळेची इमारत पाडण्याचे धैर्य करणार्या म्हणजे शासनाच्या विरोधात जाणार्या या सूत्रधारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी !
कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्या कर्मचार्यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्यांचे प्रस्ताव नाकारणार्या प्रशासनाला कर्मचार्यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले.
एवढी आंदोलने करून ही मद्यविक्री बंद न करणारे प्रशासन आणि मद्यविक्रेते यांच्यात काही साटेलोटे आहे कि काय, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !
९ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. या परिस्थितीत भारतात तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते. राजकीय गोंधळदेखील पहायला मिळू शकतो. अपघातांची संख्या आणि महागाई वाढू शकते.
भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
गुलाम नबी यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?
राज्यात २० दिवसांत दुसरी घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना मंदिराच्या पुजार्याची हत्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !