भजनात ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम’ शब्द घालून म. गांधी यांनी भोळ्या जनतेची फसवणूक केली !

गांधी यांनी हिंदूंची फसवणूक करून त्यांचा आत्मघात केला आणि देशाची फाळणी केली. याचे परिणाम आजही हिंदु आणि देश भोगत आहे, हीच वस्तूस्थिती आहे !

पोवाडा म्हणणार्‍या विद्यार्थ्याला धर्मांध मुसलमानांनी माफी मागण्यास भाग पाडले !

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांचे गुणगान करणारा पोवाडा म्हणण्यास विरोध व्हायला हा काय पाकिस्तान आहे का ? पोवाड्याला विरोध करून छत्रपतींचा अवमान करणार्‍यांनाच देशातून हाकलून द्यायला हवे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे खरे स्वरूप दाखवणार्‍या ‘दगाबाज’ या पुस्तकाचे प्रकाशन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्तेचा वापर करून, तसेच विरोधकांशी असलेली मैत्री आणि प्रसारमाध्यमे यांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळी बाजू लपवली आहे. त्यांचे खरे स्वरूप जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रकमधून ५० गायींची तस्करी !

वर्धा येथून एक ट्रक संशयास्पदरित्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि तो पकडला. पोलिसांनी ट्रकची पडताळणी केल्यावर त्यात ५० हून पेक्षा अधिक गायी आढळल्या.  

पुणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीची यशस्वी सांगता !

राष्ट्रध्वजाची  विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड ,नाशिक रोड,जुन्नर, तळेगाव,सासवड येथील ५५ हुन अधिक शाळांमध्ये  निवेदन  दिले.

सातारा येथील प्रशासन, पोलीस आणि शाळा, महाविद्यालये यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरांत, तालुक्यांत, गावांत प्रशासन, पोलीस, तसेच शाळा आणि महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.

इलेक्ट्र्रिक रिक्शांसाठीच्या अनुदान योजनेकडे रिक्शाचालकांनी फिरवली पाठ !

अनुदान घोषित करतांना अभ्यास केला जात नाही का ? रिक्शाचालकांना पुरेशाप्रमाणात रक्कम न देता अनुदान घोषित करून काय उपयोग ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

गंगावेस तालीम सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी सर्व सुविधा देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम रहाण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद आणि मल्ल यांना सर्व सुविधा असणार्‍या तालीम बनवणे आवश्यक आहे.

जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय निश्चित आहे ! – पराग गोखले, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

केवळ जिहादी आतंकवाद हे आपल्यापुढचे संकट नाही, तर बॉलीवूड जिहाद, ‘अर्बन नक्षलवाद’ हेही तितकेच गंभीर आणि व्यापक आहे. आम्हा हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही.

श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवतांना प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

यात स्थानिक नागरिकांना साहाय्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.