दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणारे तिघे अटकेत !

संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या ? ते बाळगण्याचे प्रयोजन काय ? याचीही चौकशी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

‘भारत स्वाभिमान न्यासा’चे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ. परमार्थ देवजी महाराज यांची सदिच्छा भेट !

‘राष्ट्र-धर्माचे कार्य करण्यासाठी सशक्त शरीर पाहिजे आणि सशक्त शरिरासाठी नियमित योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले.

मानवाधिकार हा भारतीय संस्कृतीचा गाभा ! – आरिफ महंमद खान, राज्यपाल, केरळ

पुणे येथे चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा !

आरक्षणाविषयी काही लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मराठवाड्याला पूर्ण आरक्षण मिळणार असून एकही मराठा यापासून वंचित रहाणार नाही. जरांगे सध्या रायगड दौर्‍यावर आहेत.

मुंबईत गेल्या वर्षांत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लैंगिक शोषणाचे गुन्हे नोंद !

गेल्या वर्षात ५७ गुन्हे नोंद झाले असून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्‍लील पोस्ट यांच्या २४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून १५२ जणांना अटक झाली.

UNESCO World Heritage List : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समावेश होण्यासाठी भारताकडून छत्रपती शिवरायांच्या गडांचे नामांकन !

आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.

Indian Navy Rescue Operation : भारतीय नौदलाकडून आणखी एका इराणी नौकेची समुद्री दरोडेखोरांकडून सुटका

नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !

सुतारदरा (पुणे) येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.

देश-विदेशातील २२ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांची माहिती संकलित !

देशभरात, तसेच विदेशात सक्रीय असलेल्या २२ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) संकलित केली आहे.

Insecure Hindus Of Pakistan : वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानात १२१ हिंदु महिलांचे धर्मांतर करून बलात्कार !

‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ?