दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणारे तिघे अटकेत !
संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या ? ते बाळगण्याचे प्रयोजन काय ? याचीही चौकशी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या ? ते बाळगण्याचे प्रयोजन काय ? याचीही चौकशी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
‘राष्ट्र-धर्माचे कार्य करण्यासाठी सशक्त शरीर पाहिजे आणि सशक्त शरिरासाठी नियमित योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले.
पुणे येथे चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा !
मराठवाड्याला पूर्ण आरक्षण मिळणार असून एकही मराठा यापासून वंचित रहाणार नाही. जरांगे सध्या रायगड दौर्यावर आहेत.
गेल्या वर्षात ५७ गुन्हे नोंद झाले असून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्लील पोस्ट यांच्या २४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून १५२ जणांना अटक झाली.
आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.
नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !
ख्रिस्ती मिशनर्यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.
देशभरात, तसेच विदेशात सक्रीय असलेल्या २२ सहस्रांहून अधिक आतंकवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) संकलित केली आहे.
‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ?