जम्मू-काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेला आतंकवादी बुरहान वानी याच्या वडिलांनी केले ध्वजारोहण !

आतंकवाद्यांच्या वडिलांनी ध्वजारोहण करण्याच्या वृत्ताला नाहक प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांनी ध्वजारोहण केल्याचे वृत्त का दाखवत नाहीत ?

…अखेर काश्मीर येथील लालचौकातील घंटाघर तिरंगा रंगात न्हाऊन निघाले !

५ ऑगस्ट २०१९ हा सोन्याचा दिवस उगवला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी स्वत:च्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर भारतापासून काश्मीरला वेगळे करणारी ‘३७० अन् ३५ अ’ ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकली.

जम्मू येथे भाजप नेत्याच्या घरावरील ग्रेनेडच्या आक्रमणात ३ वर्षांचा मुलगा ठार  

जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

आतापर्यंत ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची काश्मीरमधील मालमत्ता परत मिळाली ! – केंद्रशासन

याचा अर्थ काश्मीरमध्ये अजूनही हिंदूंना सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. तेथील धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांचा निःपात केला, तरच तेथे हिंदूंना सुरक्षित वाटेल !

अनंतनागमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते आणि त्यांची पत्नी यांची हत्या !

जोपर्यंत या आतंकवाद्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील अशा घटना कायमच्या थांबणार नाहीत !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील पाकप्रेमी जमात-ए-इस्लामीच्या ४५ ठिकाणांवर धाडी

संघटनेकडून पाकला समर्थन देण्यात येते, तसेच फुटीरतावादी धोरण राबवली जातात. वर्ष २०१९ मध्ये केंद्रशासनाने तिच्यावर बंदी घालूनही ती जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय आहे.

कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील धरणामध्ये भारतीय सैन्याचे ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळले

दोन्ही वैमानिक बेपत्ता
जगामध्ये केवळ भारताचीच वायूदल, भूदल आणि नौदल यांची विमाने किंवा हेलिकॉप्टर संपतकाळात कोसळतात, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी आणि पारपत्र मिळणार नाही !

राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी दिसले संशयास्पद ड्रोन्स !

पाकिस्तानी ड्रोन्स भारतात घुसखोरी करतात, तसे भारताकडून पाकमध्ये ड्रोन्स पाठवून कारवाई का केली जात नाही ?