उपचारांसाठी आलेल्या महिलेला गुंगीचे इंजेक्शन देऊन धर्मांध मुसलमान डॉक्टरांकडून सामूहिक बलात्कार !
असे कोणते क्षेत्र नाही जेथे धर्मांध मुसलमान गुन्हेगारी कृत्य करत नाहीत ? या समस्येविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडणार आहेत ?
असे कोणते क्षेत्र नाही जेथे धर्मांध मुसलमान गुन्हेगारी कृत्य करत नाहीत ? या समस्येविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडणार आहेत ?
पोलीस खात्यात असे वरिष्ठ अधिकारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? आपल्याच विभागात योग्य पद्धतीने न वागणार्या अधिकार्यांवर कुणाचा वचक कसा नाही ?
आरोपीने मागासवर्गीय मुलीवर केलेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २५ जून या दिवशी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक !
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्या रात्री एका दुकानात दही घेण्यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्यायला लावून तिच्यावर बलात्कार केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन गोमंतकियांना केले होते. यावरून तथाकथित विचारवंत, काँग्रेस पक्षातील काही नेते आदींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले
पीडितेचे पतीविरोधात कौटुंबिक छळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच मयूर नावाच्या युवकासमवेत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या कालावधीत मयूरने पीडितेचे लैंगिक शोषण केले.
रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला यज्ञेश धनावडे, प्रतीक ताम्हणकर, आणि रूतिकेश शिंदे या तिघांनी लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.