समाजद्रोही आणि अनैसर्गिक समलैंगिक विवाह !

काही अभिजात वर्गाच्या लोकांच्या विकृतींना कायदेशीर मान्यता दिल्याने भारताची नैसर्गिक न्याय-परंपरा बाधित होईल. नैसर्गिक न्याय हा आजच्या न्यायव्यवस्थेतही अतीमहत्त्वाचा आहे. समलैंगिक विवाह अनैसर्गिक असल्याने ते पूर्णत: अमान्य आहेत !

समलिंगी विवाह अयोग्य ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, पीठाधीश्वर, श्रीदत्त पद्मनाभपीठ, कुंडई

आज ज्या प्रकारे समाजात घडामोडी चालू आहेत, त्यातून आमचे संस्कार अल्प पडत आहेत, असे वाटते. संस्कारांची अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. यासाठी लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे देऊन त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणे आवश्यक !

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

भारतीय कुटुंबव्‍यवस्‍थेचे महत्त्व !

‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्‍कृतीचे अनोखे वैशिष्‍ट्य आहे. भारतीय संस्‍कृतीतील एकही गोष्‍ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्‍यवस्‍था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.

समलैंगिक विवाहांचा विषय न्यायालयाने नव्हे, तर संसदेने हाताळावा ! – केंद्रशासन

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.

गोव्यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये वाढ !

प्रत्येक मासाला सुमारे २ प्रकरणे ! समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते यातून लक्षात येते ! समाजाचे स्वैराचारी वर्तन रोखणे आणि समाजाला धर्मशिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे !

देशाची अर्थव्यवस्था पेलवणारी तृणे !

पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !

‘आई’ला ‘आई’ अशी हाक मारून पूर्णत्‍व अनुभवा !

८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्‍या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्‍ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची !

पूर्वीची आणि आताची भारतीय स्‍त्री यांच्‍यातील भेद

लज्‍जा हेच भारतीय स्‍त्रीचे भूषण. भारतीय नारी आणि युरोपियन स्‍त्री या दोघींमध्‍ये दोन ध्रुवांइतके अंतर आहे, नव्‍हे विरोध आहे.

गुलामीच्या खुणा… !

संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !