‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

गरब्‍यात घुसखोरी करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंदवायला हवा !

‘नवरात्रोत्‍सवातील ‘गरब्‍या’मध्‍ये मुसलमान तरुण घुसू नयेत; म्‍हणून आयोजकांनी कार्यक्रमस्‍थळी येणार्‍यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड पडताळून प्रवेश द्यावा’, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेने केले आहे.

नवरात्रोत्‍सव के गरबा में मुसलमानों को घुसने से रोकने के लिए पहचान पत्र देखें ! – विश्‍व हिन्‍दू परिषद

ऐसे धर्मांधों पर अपराध दर्ज कर उन्‍हें दंड हो !

कुणी मुसलमान गरब्याच्या कार्यक्रमस्थळी घुसता कामा नये ! – विहिंप आणि बजरंग दल

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या उत्सवांवर असलेल्या जिहादी सावटापासून वाचण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या क्लृप्त्या योजाव्या लागतात, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट होय !

सनातन धर्माला अपकीर्त करणार्‍यांचे कटकारस्‍थान हाणून पाडा ! – महंत राजनाथ योगी महाराज

आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्‍थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्‍यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले.

‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’मध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हा ! – सकल हिंदु समाजाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित राष्‍ट्रव्‍यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्‍तीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे.

विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.