नवरात्रीविषयी आक्षेपार्ह कार्यक्रम घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेला नोटीस ! – विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

तक्रार मिळून १० दिवस होऊनही पोलीस किंवा महापालिका प्रशासन यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदू संतप्त आहेत.

देेशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी होणार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

अयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.

शाळेत हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करावी ! – सकल हिंदु समाजाची नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या सकल हिंदु समाजाचे अभिनंदन !
जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत महापालिका आयुक्तांचा पाठपुरावा घ्यायला हवा !

हमासला गाडल्याविना थांबू नका ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

हमासने गेल्या काही दिवसांत जो अत्याचार, नरसंहार चालवला आहे, तो मानवतेला काळिमा फासणारा आहे. विश्‍व हिंदु परिषद इस्रायलच्या पाठीशी उभी आहे.

श्रीराम मंदिर सोहळ्याला विहिंपच्या ४ प्रांतांतून २० सहस्र रामभक्त नेणार !

‘माझे गाव माझी अयोध्या’ अंतर्गत गावागावांत अयोध्या अवतरणार !

गरब्‍यात सहभागी व्‍हायची इच्‍छा असेल, तर आधी घरवापसी करा ! – गोविंद शेंडे, विहिंप

गैरहिंदूंची आदिशक्‍तीवर एवढीच श्रद्धा असेल आणि गरब्‍यात सहभागी व्‍हायचेच असेल, तर तत्‍पूर्वी त्‍यांनी रितसर घरवापसी करून घ्‍यावी, अशी रोखठोक भूमिका विश्‍व हिंदु परिषदेचे महाराष्‍ट्र आणि गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी ११ ऑक्‍टोबर या दिवशी घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘देव, धर्म आणि देश’ रक्षणाचा आदर्श घेऊन नवा भारत बनवूया ! – डॉ. प्रमोद सावंत

अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देता येणार नाहीत ! – धर्मांध मुसलमानांची धमकी

कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

गरब्‍यात घुसखोरी करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंदवायला हवा !

‘नवरात्रोत्‍सवातील ‘गरब्‍या’मध्‍ये मुसलमान तरुण घुसू नयेत; म्‍हणून आयोजकांनी कार्यक्रमस्‍थळी येणार्‍यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड पडताळून प्रवेश द्यावा’, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेने केले आहे.