सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आसिफने लावले हिंदु संघटनांच्या नावे मुसलमानांना धमकी देणारे फलक !

गुरुग्राममध्ये विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक  लावले.

हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांचे शास्‍त्रानुसार पंचगंगा नदीत दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

यंदा प्रशासनाने नदीकाठी छोटी कृत्रिम कुंड बसवली होती, तसेच मूर्तीदान ऐच्छिक ठेवले होते. भाविकांनी मात्र पंचगंगा नदीत विसर्जन करण्‍यासच पसंती दर्शवली. मूर्तीदानही अत्‍यल्‍प प्रमाणात झाले.

प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?

वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने काहीही कृती केली जात नाही

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा

कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !

हापुड (उत्तरप्रदेश) येथील सेंट अँथनी शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती धर्मांचे संस्कार केले जातात, हे अनेक वर्षांपांसून उघड होत असतांना सरकारने आता अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यासह कठोर कायदेही बनवणे आवश्यक आहेत !