पेण येथे शांतता समितीचे सदस्य आणि ठाकरे गटाचा नेता शादाब भाई याच्या विरोधात गुन्हा नोंद !
शांतता समितीत असे सदस्य असणे लज्जास्पद ! समितीने अशा सदस्यांना काढून टाकायला हवे !
शांतता समितीत असे सदस्य असणे लज्जास्पद ! समितीने अशा सदस्यांना काढून टाकायला हवे !
राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ १ सप्टेंबर या दिवशी दुपारी १ वाजता महायुती सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहोत.
शहरातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने मालवण बंद घोषित केला होता. त्यानिमित्ताने येथे आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला.
उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करून अखेर लाठीमारही करावा लागला.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारला घेरण्याचा उद्देश ! मुंबई, ठाणे, पुणे, संगमनेर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि अन्य काही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी भर पावसात आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला अनुमती नाकारल्यानंतर राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला. ठाणे येथील गांधी चौकात काँग्रेस … Read more
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची अनुमती नाही. कुणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देऊन २४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीने घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे.
बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली
१६ ऑगस्ट या दिवशी षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.