ठाणे येथे मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण !
मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.
मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.
असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘ए.एन्.आय्.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते.
‘‘अनिल देशमुख यांना त्यांच्या पक्षाने पैसे वसुलीचे ‘टार्गेट’ (लक्ष्य) दिले होते. यामध्ये केवळ मुंबईतून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख विक्रांत सहारे यांच्या येथील निवासस्थानी रामनगर पोलिसांनी धाड घातली. त्यांच्या घरातून ४० जिवंत काडतुसे, तलवार आणि वाघनखे जप्त करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान मोदी आरक्षणप्रश्नी समाजहिताचा जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पत्रकारांनी ‘त्यांना ही प्रतिज्ञापत्रे कुणी पाठवली ?’ असा प्रश्न केला; पण श्याम मानव त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला.
ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी १५ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. या वेळी ठाकरे यांनी शंकराचार्यांचे पाद्यपूजन केले.
गेल्या २ वर्षांतील घोषणांची किती पूर्तता झाली ?, हे सरकारने खरेपणाने सांगितले पाहिजे, अशी विधाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ जून या दिवशी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केल्याचे प्रकरण
आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार्या भाजपसमवेत कदापि जाणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मुंबईमध्ये घेतलेल्या मेळाव्यात केले.