गोव्यातील ९९ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील करण्यास वनमंत्री विश्वजित राणे यांचा आक्षेप

भौतिक विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड आणि खाण व्यवसाय पहाता, शासनाने गावातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, अशा प्रकारे ही क्षेत्रे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात आणल्यास त्यास विरोध होऊ नये !

बलपूर्वक धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर गोष्ट !

धर्माचे स्वातंत्र्य असू शकते; मात्र बलपूर्वक धर्मांतराचे स्वातंत्र्य असू शकत नाही. राज्यांकडून या संदर्भात कायदे केले जाऊ शकतात; मात्र केंद्र सरकारने याविषयी काय पावले उचलली आहेत, ते त्याने सांगावे. अन्यथा हे पुष्कळ कठीण होईल.

ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी फलक (बॅनर) लावले असतांनाच, त्यापाठोपाठ २५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश !

या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि कठोर का होत नाही ?’

उपोषणामुळे अविमुक्तेश्‍वरानंद यांची प्रकृती बिघडली

स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.

महाविद्यालयात हिजाब घालून येणार्‍या ६ मुसलमान विद्यार्थिनी निलंबित !

राज्यशासन आणि न्यायालय यांचा शैक्षणिक संस्थांत हिजाब घालून न येण्याचा आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणार्‍या अशा विद्यार्थिनींना महाविद्यालयातून काढूनच टाकले पाहिजे ! अशा विद्यार्थिनींना कुणी ‘कट्टरतावादी’ का म्हणत नाही ?

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘टीलेवाली मस्जिद’ हिंदूंचे पूर्वीचे मंदिर !

अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्‍वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.

ज्ञानवापी, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर आणि दत्त संप्रदाय यांचा एकमेकांशी असलेला संबंध

चौथ्यांदा ज्ञानवापी स्नान करून शृंगारसौभाग्यगौरी दर्शन सांगितले आहे. अशा प्रकारे ५ वेळा ज्ञानवापीमध्ये स्नान सांगितले आहे आणि येथील नंदी समोर जे शिवलिंग आहे, त्याचे नाव आहे ज्ञानेश्वर ! अशा प्रकारे गुरुचरित्रात ज्ञानवापी, ज्ञानेश्वर आणि नंदिकेश्वर असाच उल्लेख त्यात आढळतो.