पुरावे गोळा करून गोव्याची बाजू सर्वाेच्च न्यायालयात भक्कम करा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर
म्हादई जलतंटा लवादाच्या निर्णयाचे वर्ष २०४८ मध्ये पुनरावलोकन केले जाणार आहे. गोवा राज्याने आपली बाजू आताच भक्कम न केल्यास गोवा राज्य म्हादईचे आणखी पाणी गमावून बसू शकते.