आग अज्ञातांकडून लावण्यात आल्याचा गावकर्यांचा आरोप

किशनगंज (बिहार) – बगलबाडी गावातील पंचायत मस्तान चौकामधील श्री हनुमान मंदिराला आग लागली. यात देवतांच्या मूर्तींसह मंदिर जळून खाक झाले. मंदिरात असणारे शिवलिंग आणि अन्य मूर्ती यांची हानी झाली आहे. या आगीमध्ये मंदिराशेजारील ३ मंदिरेही जळून खाक झाली. मंदिराच्या भिंतीची हानी झाली आहे. स्थानिक गावकरी आणि पोलीस यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. गावकर्यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यासह सरकारी खर्चाने मंदिराचे पुनर्निर्माण करावे, मूर्तीची स्थापन करावी, मंदिरात सीसीटीव्ही लावावा आदी मागण्याही केल्या.
संपादकीय भूमिकापोलिसांनी या घटनेची योग्य चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! |
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता