सनातन संस्थेला लाभलेले एक दुर्लभ दैवी संतरत्न – सद्गुरु सत्यवान कदम !
‘सद्गुरु सत्यवान कदम हे शिवाच्या प्रख्यात ‘पिनाक’ या धनुष्याचे अवतार आहेत. त्रेतायुगात त्यांचा जन्म ‘पिनाकऋषि’, या नावाने झाला. त्यानंतर त्रेता, द्वापर आणि कलि या ३ युगांमध्ये त्यांचे एकूण २० जन्म झाले. हा त्यांचा २१ वा जन्म आहे.
साधकांची साधना आणि सेवा चांगली होण्यासाठी अहोरात्र झटणारे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम (वय ६३ वर्षे) !
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे यंदा १९ मार्च २०२६ या दिवशी ६३ वा वाढदिवस आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
होळी म्हणजे दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव !
हिंदूंच्या रक्षणासाठी प्रत्येक गावातून हिंदूंची ‘इकोसिस्टम’ आवश्यक ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जालगाव (दापोली) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
साधना आणि धर्माचरण यांनी आपले जीवन आनंदी अन् समृद्ध होते ! – सद्गुरु सत्यवान कदम
कलियुगात नामस्मरण हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक आहे, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो.
जीवनात सततचा आनंद अनुभवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक
सततच्या टिकणार्या सुखाला आनंद म्हणतात. आनंद कसा मिळवायचा ? हे कुठेही शाळा-महाविद्यालयातून शिकवले जात नाही. आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र.
आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ! – सद्गुरु सत्यवान कदम
गोमराई मारुति मंदिर येथे १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित प्रवचनात सद्गुरु सत्यवान कदम ते बोलत होते.
तुळसुली (तालुका कुडाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे सत् आणि असत्, तसेच धर्म आणि अधर्म यांच्यातील दैवी लढा आहे. यात जो सैनिक म्हणून सहभागी होईल, त्याचे कल्याणच होणार आहे. या विचाराने प्रेरित होऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी १ घंटा वेळ देण्याचा निर्धार करूया.
विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नैतिकता, चांगले संस्कार मिळत असतात. यांमधूनच भविष्यात चांगली आणि सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.