आनंदी जीवनासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
आताच्या कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचा, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप, म्हणजेच साधना केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊ शकते.
आताच्या कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचा, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप, म्हणजेच साधना केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊ शकते.
२०.१०.२०२२ ते २१.११.२०२२ या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडये यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली आणि गोवा येथील साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी मार्गदर्शन केले.
मंदिर महासंघाच्या माध्यमातून पंढरपूरसह अनेक मंदिरांतील समस्यांसंदर्भात आपण फार मोठे कार्य करत आहात. आम्ही ही सहकार्य करू.
मंदिरे ही हिंदु धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला हवेत. धर्म टिकला, तर आपण टिकणार आहोत. धर्म टिकण्यासाठी मंदिरे टिकवली पाहिजेत.
एखाद्या विषयावर चर्चा करत असतांना आम्हा उभयतांमध्ये (पती-पत्नी यांच्यामध्ये) कधीतरी वाद होत असेल, तर वैदेही मध्येच एखादे चांगले सूत्र सांगते.
‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य हेच आहे की, ते हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे जगासमोर आणते, तर इतर माध्यमे अशा बातम्या दडपतात, असे गौरवोद्गार वेंगुर्ला येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले !
सनातन संस्थेचे सद़्गुरु सत्यवान कदम यांचे पडेल, सिंधुदुर्ग येथे येण्याचे नियोजन असल्याने सर्व साधकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘आपत्काळात अल्प कालावधीत साधकांची व्यवस्था कशा प्रकारे करायला हवी ? सेवा करतांना कोणकोणत्या बारकाव्यांचा विचार व्हायला हवा ?’, हेही देवाने या सेवेच्या माध्यमातून शिकवले आणि पुष्कळ आनंदही दिला.
गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
या वेळी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करून आनंद व्यक्त केला.