सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांची कन्या कु. वैदेही शिंदे हिला वाढदिवसाच्या दिवशी लिहिलेले पत्र

‘समष्टी सेवा जेवढी तळमळीने आणि झोकून देऊन करतेस, तसे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या विषयांतही करावेस’, असे वाटते. तुझ्याकडून मला अन्य कोणतीही अपेक्षा नाही.

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे संतपद घोषित !

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या सनातनच्या देवद येथील आश्रमातील सन २०१६ च्या भेटी वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला होता.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘आवरण परिणामकारक कसे काढावे ?’, या अभ्यासवर्गात आलेल्या अनुभूती

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला ‘स्वतःवर आवरण किती प्रमाणात आहे ?’, हे शोधण्याची पद्धत शिकवली. तसे केल्यावर ‘आपल्यावर किती आवरण असते ?’, ते समजले. त्या वेळी माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती.

देव अंतर्यामी सर्व त्यास कळे ।

‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू । भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी । जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार प्रसंग मनात न ठेवता त्याविषयी मनमोकळेपणाने विचारल्याने त्या प्रसंगाविषयीचे विचार दूर होणे 

सद्गुरु राजेंद्रदादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, ‘‘मनमोकळेपणाने बोलले पाहिजे आणि चूक झाल्यास क्षमा मागितली पाहिजे.’’ कृती केल्यावर मला त्याचा मला लाभ होत आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी आढाव्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर ते स्वतः आणि त्यांची खोली यांविषयी जाणवलेली सूत्रे

‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’ आणि ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील  स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी ।

सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥

साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करता येणे 

‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

सहज आणि चैतन्यमय वाणीतून सर्वांना आपलेसे करून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असताना साधिकेला सद्गुरू राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगात घडलेले यांच्यातील अलौकिक गुणांचे दर्शन !