व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी करून घेतलेली मनाची सिद्धता आणि त्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘प्रत्येक साधक व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे. त्याला कोणत्याही क्षणी आढावा घ्यायला सांगितल्यावर त्याने आढावा घेतला पाहिजे’, अशी सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ असते’, असे मला जाणवले.

पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे

सनातनचे साधक श्री. गजानन लोंढे यांना धर्मरथावर सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘आता धर्मरथाचे चैतन्य संतांइतकेच झाले आहे.’’ त्या वेळी त्यांनी धर्मरथाचे चित्रीकरण करायला, तसेच त्याची छायाचित्रे काढायला सांगितले. हे वृत्त मला आणि सहसाधकांना समजल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून भावाश्रू आले.

अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

कु. ऋग्वेदी हिने अलीकडेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

संसार आणि साधना यांची योग्य सांगड घालणार्‍या सौ. समृद्धी राऊत !

संसार आणि साधना दोन्हींची सांगड तिने व्यवस्थित घातली आहे. ती साधना म्हणून घरचे दायित्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती योग्य नियोजन करून दोन्हींचा मेळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते.

स्वभावदोष माझा ‘अपेक्षा करणे’ ।

त्यावर उपाय एक, तो म्हणजे स्वयंसूचना देणे फार ।
प्रत्येक प्रसंगी ‘परेच्छेने वागणे’ हाच करा निर्धार ॥
वाढवा लवकर प्रेमभाव अन् करा दुसर्‍यांचा विचार ।
होईल सत्वरी गुरुकृपा अन् होई दूर हा विकार ॥

साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत साधकांनी चूक स्वीकारण्यासंदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत . . .

‘साधकांनी कोरोना वैश्‍विक महामारीसारख्या संकटात भावनेच्या स्तरावर न रहाता अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला शिकायला हवे !’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे

एका साधकाला ‘त्याच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे’, असे समजले. तेव्हा साधकाच्या मनात ‘त्यांच्या घरी देवपूजा करतात. ते चांगले लोक आहेत, तरी असे कसे झाले ?’, असे विचार येऊन त्याला वाईट वाटले.