सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यावर पायदुखी पूर्णपणे थांबणे
‘वर्ष २०२३ च्या जून मासात (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख यांचा पाय ३ वेळा सुजणे आणि वेदना होऊन पाय भूमीवर ठेवता न येणे’.
‘वर्ष २०२३ च्या जून मासात (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख यांचा पाय ३ वेळा सुजणे आणि वेदना होऊन पाय भूमीवर ठेवता न येणे’.
‘‘पूर्वजांच्या त्रासांमुळे असे होत आहे.’’ त्यांनी मला झोपण्यापूर्वी अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करायला सांगितला. हा उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच मला होत असलेले सर्व त्रास दूर झाले.
वाईट शक्तींना रामराज्य नको आहे; म्हणून त्यांनी रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्या साधकांवर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला मोठे आक्रमण केले होते.
श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.
पू. संकेत कुलकर्णी हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे
‘२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ती मूर्ती बघितल्यावर मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या श्री रामललाच्या मूर्तीची मला पुढीलप्रमाणे गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.
‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली.
‘१४.५.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आजपासून सनातनच्या साधकांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असे संबोधित करावे’, असे प्रसिद्ध करण्यात आले होते.
साधना करणार्याने अध्यात्मात मुरले पाहिजे. याचा अर्थ साधकाने स्वभावदोष आणि अहं दूर करून नरम बनले पाहिजे. तसेच साधकाच्या प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म दिसून आले पाहिजे. साधक अध्यात्मात मुरला की, त्याला कुणाकडून अपेक्षा उरत नाहीत.
सद्गुरु गाडगीळकाकांच्या लेखात दिल्याप्रमाणे नामजप केल्याने रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण सर्वसाधारण होणे आणि नंतर ते न वाढणे..