सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांना झालेले लाभ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.

सर्वसामान्यपणे सूर्याचा जप करायचा झाल्यास ‘श्री सूर्याय नमः ।’ हा प्रचलित नामजप करावा !

एखादे विशिष्ट कार्य सिद्धीस जाण्यासाठी त्या विशिष्ट देवतेची शक्ती हवी असल्यास, त्या देवतेच्या त्या विशिष्ट रूपाची उपासना आणि त्या देवतेच्या त्या रूपाचा नामजपही करावा लागतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी शारीरिक त्रास आणि त्याविषयी वाटणारी भीती उणावणे

वैद्यांनी तपासल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘वयोमानानुसार असा त्रास होतो. काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ हे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या त्रासातून लवकर ठीक झाले आहे.’

आनंदी, प्रेमळ आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेक जणांचे त्रास न्यून झाले आहेत.ते नवनवीन प्रयोग करून साधकांचे त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधतात.

साधिका सौ. संगीता चौधरी यांना त्यांच्या आजारपणाच्या काळात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

कलियुगात केवळ आणि केवळ मानवाच्या कल्याणासाठी देवाने ऋषितुल्य सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पृथ्वीवर पाठवून सर्वांवर पुष्कळ मोठी कृपाच केली आहे.

प्रेमळ आणि देवावर नितांत श्रद्धा असणार्‍या नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती शकुंतला लासुरे (वय ८४ वर्षे) !

‘मृत्यूची स्थिती काय असते ?’, हे आजीच्या माध्यमातून आम्हाला जवळून दाखवून दिले आणि साधनेचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या संदर्भात होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना आलेली अनुभूती !

माझ्या मनात अनेकदा प्रश्न किंवा शंका असायच्या, ‘प.पू. डॉक्टर आहेत, तोपर्यंत नृत्याचे अनेक प्रयोग, सूत्रे स्पष्ट होतील; कारण तेच सर्वज्ञ आहेत आणि तेच याविषयी मार्गदर्शन करू शकतात.’

साधिकेला होत असलेला डोळ्यांशी संबंधित त्रास तिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एक मासातच ९० टक्के इतक्या प्रमाणात उणावणे

‘अनुमाने २ मासांपासून माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पुष्कळ जळजळ होत होती, तसेच माझे डोळेही दुखत होते. मी उन्हात गेल्यावर मला ऊन सहन होत नव्हते.

सूक्ष्मातील जाणू शकणे, हे सनातन संस्थेच्या साधकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य !

वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.