‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय, संतांचा सत्संग आणि साधना’ यांमुळे साधिकेच्या आईचे प्रारब्ध सुसह्य झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती

आईला होणार्‍या प्रचंड वेदना आणि गंभीर आजार केवळ गुरुकृपेने न्यून झाला. तिला भूवैकुंठातील (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील) आनंद आणि चैतन्य अनुभवता आले. साधना आणि संतांचा सत्संग यांचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा !

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जुलै २००० पासून पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केला. तेव्हापासून ते वर्ष २०२३ या कालावधीत त्यांनी विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा केल्या.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या छायाचित्रांद्वारे त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास !

‘अंतर्मनातील साधना’ हा घटक व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान किती आहे, हे दर्शवतो, तर ‘साधनेची तळमळ’, हा घटक गुरुकार्य करण्याची, म्हणजे समष्टी साधनेची ओढ किती आहे, हे दर्शवतो.

फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय ३ वर्षे) याच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !

‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ ही प्रक्रिया चालू असतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले असून तेच पद्मनाभवर उपचार करत आहेत’, असे मला वाटत होते. तिथे मला त्यांचे अस्तित्व जाणवत होते. पद्मनाभचे आतडे मोकळे झाले, हा दैवी चमत्कारच होता.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांना ‘गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे सेवा करतांना कोणताही त्रास न होता उत्साह जाणवणे

अकस्मात् चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि रक्तदाब न्यून होणे, असे त्रास होणे आणि महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त सेवा करायची असणे….

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे !

अध्यात्मातील सिद्धांतानुसार त्या शब्दांतून दैवी शक्ती कार्यरत होऊन ती साधकांना मिळेल. त्यामुळे साधकांनी बोलतांना किंवा लिहितांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असाच उल्लेख करावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाताच्या बोटांतून, तसेच डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाचे प्रयोग

साधना केल्याने देहामध्ये सत्त्वगुण वाढतो आणि देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश ही पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागतात.

७५ टक्के जंतूसंसर्ग झाल्यावर औषधोपचारांच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर बरे वाटल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

‘‘रुग्णाच्या हृदयामध्ये ७५ टक्के जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची निश्चिती नाही; पण आपण प्रयत्न करूया !’’

संगीतशास्त्रात (गायन आणि वादन यांत संगीताच्या प्रकारानुसार) पंचमहाभूतांच्या महत्त्वानुसार क्रम

सूक्ष्म नाद असलेल्या श्रृतींमध्ये आकाशतत्त्वच अधिक प्रमाणात आहे. संगीतातील शब्द आणि भावना जशा वाढत जातात, तसा तो नाद जडत्वाकडे अधिक जातो आणि ज्या नादामध्ये रज-तम गुणांचा भाग वाढलेला असतो, त्यामध्ये जडत्वदर्शक पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक जाणवायला लागते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी कु. गीतांजली काणे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मी काही कारणाने बाहेरगावी गेले होते, तरीही मला त्यांचा ब्रह्मोत्सव ‘ऑनलाईन’, विनाअडथळा आणि निर्विघ्नपणे पहाता आला.