मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !
श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला.
श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘श्री सिद्धिविनायकाने यज्ञाला उपस्थित रहाण्यासह राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी मनोभावे प्रार्थना केली.
‘समाजात अध्यात्मप्रसार करतांना स्वतः आदर्श आणि धर्माभिमानी कसे बनायला हवे ?’, हे आणि स्वतः साधना करत असल्यावरच आपण दुसर्याला साधना करण्याविषयी सांगू शकतो, यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले.
सोमनाथला जात असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विचार आला, ‘सोमनाथ मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा धर्मध्वज आपल्याला मिळू शकतो का ?’
गुरुदेवांच्या ४ छायाचित्रांपैकी त्यांच्या औक्षणाच्या वेळच्या छायाचित्राची सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक आली आहे. याचे कारण गुरुदेवांच्या स्पंदनांवरून लक्षात येते. त्या वेळी गुरुदेवांचा सत्त्वगुण सर्वाधिक आहे !’
‘सनातनचे ग्रंथ ‘अध्यात्म कसे जगायचे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे आहेत. या ग्रंथांत धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांविषयीची सूत्रे सोप्या भाषेत मांडलेली आहेत.
डिसेंबर २०२५ मध्ये मी देवपूजेसाठी झाडांवरील फुले काढण्यासाठी अंगणात गेले होते. तेव्हा माझ्या पोटरीला काठी लागून थोडेसे खरचटल्यासारखे झाले. नंतर काही दिवसांनी मला त्या ठिकाणी कंड येऊ लागली.
अशा किती व्याधींवर आपण मंत्र शिकणार आहोत ? त्यापेक्षा देवाचे एकच नाम हृदयात दृढ करावे. नामावरील श्रद्धाच पुढे आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना झोप आणून त्यांच्या मनात विचारच येऊ न देणे, थोडक्यात त्यांना निर्विचार स्थितीत ठेवून त्यांच्याकडून अधिक सूक्ष्म स्तरावरील कार्य, म्हणजे निर्गुणातील कार्य देव त्यांच्याकडून करवून घेत असेल.
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे संकलन आणि त्यासाठी लेखकांशी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका सत्संगात कथन केले. ते येथे दिले आहेत.