मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला.

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘श्री सिद्धिविनायकाने यज्ञाला उपस्थित रहाण्यासह राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी मनोभावे प्रार्थना केली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

‘समाजात अध्यात्मप्रसार करतांना स्वतः आदर्श आणि धर्माभिमानी कसे बनायला हवे ?’, हे आणि स्वतः साधना करत असल्यावरच आपण दुसर्‍याला साधना करण्याविषयी सांगू शकतो, यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले.

श्री सोमनाथ मंदिराच्या शिखरावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पूजन केलेल्या धर्मध्वजाचे आरोहण

श्री सोमनाथ मंदिराच्या शिखरावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पूजन केलेल्या धर्मध्वजाचे आरोहण

सोमनाथला जात असतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विचार आला, ‘सोमनाथ मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा धर्मध्वज आपल्याला मिळू शकतो का ?’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध कृतींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा केलेला अभ्यास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध कृतींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा केलेला अभ्यास

गुरुदेवांच्या ४ छायाचित्रांपैकी त्यांच्या औक्षणाच्या वेळच्या छायाचित्राची सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक आली आहे. याचे कारण गुरुदेवांच्या स्पंदनांवरून लक्षात येते. त्या वेळी गुरुदेवांचा सत्त्वगुण सर्वाधिक आहे !’

सनातनच्या ग्रंथांमधील ज्ञान कलियुगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरणार असणे

सनातनच्या ग्रंथांमधील ज्ञान कलियुगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरणार असणे

‘सनातनचे ग्रंथ ‘अध्यात्म कसे जगायचे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे आहेत. या ग्रंथांत धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांविषयीची सूत्रे सोप्या भाषेत मांडलेली आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार साधिकेने नामजपादी उपाय केल्यावर तिचे पायाचे दुखणे उणावणे आणि तिला झोपही चांगली लागणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार साधिकेने नामजपादी उपाय केल्यावर तिचे पायाचे दुखणे उणावणे आणि तिला झोपही चांगली लागणे

डिसेंबर २०२५ मध्ये मी देवपूजेसाठी झाडांवरील फुले काढण्यासाठी अंगणात गेले होते. तेव्हा माझ्या पोटरीला काठी लागून थोडेसे खरचटल्यासारखे झाले. नंतर काही दिवसांनी मला त्या ठिकाणी कंड येऊ लागली.

प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळे मंत्र शिकण्यापेक्षा नामावरील अतूट श्रद्धाच आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळे मंत्र शिकण्यापेक्षा नामावरील अतूट श्रद्धाच आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशा किती व्याधींवर आपण मंत्र शिकणार आहोत ? त्यापेक्षा देवाचे एकच नाम हृदयात दृढ करावे. नामावरील श्रद्धाच पुढे आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वाढलेली झोप, म्हणजे देवाने त्यांची निर्विचार स्थिती वाढवण्यासाठी केलेली उपाययोजना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वाढलेली झोप, म्हणजे देवाने त्यांची निर्विचार स्थिती वाढवण्यासाठी केलेली उपाययोजना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना झोप आणून त्यांच्या मनात विचारच येऊ न देणे, थोडक्यात त्यांना निर्विचार स्थितीत ठेवून त्यांच्याकडून अधिक सूक्ष्म स्तरावरील कार्य, म्हणजे निर्गुणातील कार्य देव त्यांच्याकडून करवून घेत असेल.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित लेखांचे संकलन अन् त्यासाठी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित लेखांचे संकलन अन् त्यासाठी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे संकलन आणि त्यासाठी लेखकांशी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका सत्संगात कथन केले. ते येथे दिले आहेत.