एस्.टी. महामंडळात येणार ८ सहस्र वातानुकूलित गाड्या ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ
‘खासगी ट्रॅव्हल्स’प्रमाणे दर्जेदार सुविधा देण्यासाठी एस्.टी. महामंडळ करणार प्रयत्न !
‘खासगी ट्रॅव्हल्स’प्रमाणे दर्जेदार सुविधा देण्यासाठी एस्.टी. महामंडळ करणार प्रयत्न !
अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.
‘‘विभागात २० नवीन बसगाड्या आल्या असून त्या लांब पल्ला आणि मध्यम पल्ला या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत, तसेच इलेक्ट्रीक बससाठी ‘चार्जिंग स्टेशन’ उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.’’
परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे.
विभागातील महिला अधिकार्यांशी वरिष्ठ अधिकार्याने असे वागणे, हे अनैतिकतेची परिसीमा गाठण्यासारखेच आहे. अशांचे केवळ स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद केला पाहिजे.
बसगाड्यांच्या काचांवर देवतांची चित्रे न लावण्याचा आदेश म्हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?
भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्ट अधिकार्यांवर केवळ ६ मासांकरता निलंबनाची कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी निलंबित करून कायदेशीवर कारवाई व्हायला हवी. यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा.
नागरिकांची गैरसोय करणार्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच ही स्थिती पालटेल, असे जनतेला वाटते.
राज्यशासनाने सार्वजनिक वाहतूक सेवेतून पोलिसांना विनामूल्य प्रवासाचा निर्णय रहित केला आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना कोल्हापूर परिवहनचा (‘के.एम्.टी.’चा) प्रवास तिकीट काढूनच करावा लागणार आहे.