
मुंबई – कोरोनाच्या प्रारंभी अनेकांनी अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ सहस्रांहून अधिक वाहन परवाने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आर्.टी.ओ.मध्ये) जमा झाली आहेत. हे परवाने मिळवण्यासाठी चालकाला (नागरिकांना) काही शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या घरी परवाने पाठवण्यात येणार आहेत. एप्रिल २०२० पासून ते जून २०२१ पर्यंत मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली परिवहन कार्यालयामध्ये हे २३ सहस्रांपेक्षा अधिक परवाने जमा झाले आहेत.
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद