
मुंबई – कोरोनाच्या प्रारंभी अनेकांनी अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ सहस्रांहून अधिक वाहन परवाने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आर्.टी.ओ.मध्ये) जमा झाली आहेत. हे परवाने मिळवण्यासाठी चालकाला (नागरिकांना) काही शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या घरी परवाने पाठवण्यात येणार आहेत. एप्रिल २०२० पासून ते जून २०२१ पर्यंत मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली परिवहन कार्यालयामध्ये हे २३ सहस्रांपेक्षा अधिक परवाने जमा झाले आहेत.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !