मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
कारवाईची आकडेवारी सांगण्यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांचे त्यांच्याशी संगनमत आहे का ?
या वाहनांचा आकडा अनुमाने २ सहस्र होता; परंतु प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांनी न्यून होऊन केवळ ८५६ वाहनेच भंगारामध्ये काढली जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आर्.टी.ओ.) सूत्रांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी देशभरातून येणार्या भाविकांना जवळील रेल्वे स्थानकापासून कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी शासनाने विनामूल्य बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे,
उन्हाळी सुटीच्या कालावधीत प्रवाशांना अधिक प्रमाणात गाड्या उपलब्ध होण्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई या मार्गावर अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन
सोलापूर शहरात महापालिकेच्या शहर परिवहन उपक्रमातील ९९ नव्या कोर्या सिटी बसेसच्या चेसी क्रॅक असल्याने त्या जागेवरच थांबून भंगार झाल्या आहेत.
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी महापालिका परिवहनच्या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे परिवहनच्या सर्वच बसगाड्या कार्यशाळेमध्ये थांबून आहेत.
महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पी.एम्.पी.) दिलेल्या जकात नाक्यांच्या ४ जागांवर बस आगाराची कामे पूर्ण झाली असून त्यांचा वापर चालू झाला आहे; मात्र अजूनही बर्याच ठिकाणी ‘पी.एम्.पी.’ला त्यांच्या बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्ती करून तातडीने हा संप मिटवला, तसेच पी.एम्.पी.एम्.एल्.ची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही, याची पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.