पी.एम्.पी.च्या प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ !

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पी.एम्.पी.) वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ झाल्याने तिकीट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नात ७८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

विनापरवाना वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात गुन्हा नोंद !

पालकांच्या विरोधात मोटार वाहन कायदा १८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. विनापरवाना वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोटर वाहन कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आहे.

परिवहन अधिकार्‍यांनीच तक्रार केलेल्या १८ ‘ॲप्स’च्या विरोधात अद्याप कारवाई नाही !

परिवहन विभागाच्या अनुमतीविना प्रवाशांची अवैध वाहतूक करून सरकारची फसवणूक करणारे १८ ॲप्स आणि संकेतस्थळे यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार…

महाराष्ट्रातील सर्व ऑटोरिक्शा आणि टॅक्सी थांब्यांवर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून द्यावा !

सुराज्य अभियानाच्या अंतर्गत परिवहनमंत्र्यांकडे मागणी !

परिवहन विभागाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने ‘ॲप’द्वारे सेवा देणार्या ‘टॅक्सी’ गायब !

परिवहन विभागाने नेहमीच अशी भूमिका घेणे आवश्यक आहे !

पुणे येथील ‘ओला’ आणि ‘उबेर’ यांचा परवाना रहित !

‘ऑनलाईन’ प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ‘ओला’ आणि ‘उबर’ या आस्थापनांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अनुमती नाकारली आहे. राज्य सरकारचे ‘मोटार वाहन समुच्चय’ (अ‍ॅग्रीगेटर) धोरण नसल्याने या आस्थापनांनी केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत हे अर्ज केले होते.

अधिक तिकीटदर आकारणार्‍या २२३ वाहनांवर कारवाई !

खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !

अपघाताचे परीक्षण करून उपाययोजना काढा ! – दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

शरीर आणि मन यांचे स्वास्थ चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले.

अशा दलालांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करून देण्याचे आमीष दाखवून दलालाने ६ जणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

अंतरवाली सराटी येथील हिंसाचारात सहभागी ४३ जणांचा शोध चालू !

अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.