गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

उत्तरप्रदेशात आतापर्यंत ३२५ हून अधिक दंगलखोर मुसलमान गजाआड

शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर किमान १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. तरी केवळ उत्तरप्रदेश शासनानेच दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या. अन्य राज्य सरकारे मात्र अपेक्षित कारवाई करतांना दिसत नाहीत !

ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !

भाजपचे खासदार गौतम गंभीर यांचा नूपुर शर्मा यांना पाठिंबा

गंभीर यांनी ट्वीट करत म्हटले की, क्षमा मागितल्यानंतरही एका महिलेविषयी देशभर द्वेषपूर्ण वक्तव्ये बोलली जात आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यावरून चालू असलल्या दंगली चिंताजनक आहेत.

आणंद (गुजरात) येथे मंदिराच्या शेजारच्या भूमीवर धर्मांधांनी केलेल्या दाव्याला विरोध झाल्यावर हिंसाचार

अशांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते सातत्याने कायदा हातात घेतात आणि वित्त अन् जीवित हानी करतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

हिंसाचारात सहभागी झालेल्यांना इस्लाममधून हद्दपार करा ! – ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ची मागणी

सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील दंगलखोर मुसलमानाच्या घरावर कारवाई करतांना १० सहस्र पोलीस तैनात !

एका दंगलखोर मुसलमानाच्या अवैध घरावर कारवाई करण्यासाठी १० सहस्र पोलीस लागत असतील, तर उद्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी धर्मांधांनी उठाव केला, तर हिंदूंचे रक्षण करण्यास पोलीस पुरे पडतील का ?

दंगल घडवणार्‍या मुसलमानांवर योगी शासन लावणार ‘गँगस्टर अ‍ॅक्ट’ !

१० जून या दिवशी देशभरात १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. या पार्श्‍वभूमीवर सर्व भाजपशासित सरकारांनी तरी हिंसाचारी मुसलमानांवर उत्तरप्रदेशप्रमाणे कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

जोधपूर येथे मुसलमानांकडून क्षुल्लक कारणावरून हिंसाचार !

काँग्रेसच्या राज्यात उद्दाम झालेले दंगलखोर मुसलमान ! ‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’ हेच यातून पुनःपुन्हा लक्षात येते !

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि कठोर का होत नाही ?’