बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
गेल्या एक मासापासून चालू असलेला हिंसाचार रोखता न येणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
‘ही दंगल घडवण्याच्या मागे शहराबाहेरील कुणाचा हात आहे का ?’, याचेही अन्वेषण होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली.
जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित आहेत. त्यासह काही मोर्टार, तसेच हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.
औरंगजेबाचे समर्थन करणार्यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !
मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगले चालले आहे, त्यात वातावरण बिघडवण्याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्यक्त केली.
ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली.
शेलगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत मशिदीसमोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी थेट चाकूने आक्रमण केले आणि मिरवणुकीवर दगडफेकही केली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्.के. शिवाक्ष यांनी केले आहे.