मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पुढे म्हटले की, मी सशस्त्र मेईतेई लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कुणावरही आक्रमण करू नये आणि शांतता राखावी, तरच राज्यात परिस्थिती पूर्ववत् होईल.
मजारीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही. औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का ?
अवैध दरगाह बनने तक प्रशासन क्या सोया हुआ था ?
जुनागड (गुजरात) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दर्ग्याच्या विरोधात महापालिकेने नोटीस बजावल्याने ३०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी प्रचंड हिंसाचार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले.
अनधिकृत बांधकाम करून वर शिरजोरी करणार्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! अनधिकृत बांधकाम करण्यात येत असतांनाच कारवाई का करण्यात आली नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !
गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !
औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्याविषयी सातत्याने पोस्ट टाकून महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे मोठे षड्यंत्र चालू नाही ना, याची पोलीस आणि प्रशासन यांनी चौकशी करावी. संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !