भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍या टोळीतील २ धर्मांधांना अटक !

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसे पाठवले जात असतांना गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत ? ही धोक्याची घंटा ओळखून भारत सरकार याच्या विरोधात पावले उचलणार का ?

बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

हे कायमचे टिकून रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आदी कायदे बनवण्याला पर्याय नाही !

हजारीबाग (झारखंड) मध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून २०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर !

‘मी जन्माने हिंदु आहे आणि मरेपर्यंत हिंदूच रहाणार !’ – ७५ वर्षांच्या मंझली मरांडीचा निर्धार

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करण्याचे जागतिक षड्यंत्र ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे महाभयानक जागतिक षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून अनेक अपत्ये जन्माला घालणे चालू आहे.

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विविध प्रकारच्या ‘जिहाद’प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाच्या विरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे,

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु महिलेशी मैत्री करून नंतर तिचे लैंगिक शोषण !

अशा धर्मांधांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक !

कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक !  – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा समन्वयक आंध्रप्रदेश

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे.

हिंदु मुला-मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी वापरणे !

गेल्या वर्षी ढाक्यामध्ये ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या आतंकवादी संघटनेची सदस्या आयेशा जन्नत उपाख्य प्रज्ञा देवनाथ हिला अटक झाली आणि हिंदु मुलांचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मांतरित करण्याचे बंगालमध्ये चालू असलेले षड्यंत्र उघड झाले.