बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का करत नाहीत ?

पाक आणि धर्मपरिवर्तन !

पाकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर पाकच्या संसदेत अलीकडेच चर्चा झाली. या प्रस्तावाला सरकारच्या मंत्रीमंडळातील धार्मिक विषयांचे आणि आंतरधर्मीय सद्भाव विभागाच्या मंत्र्याकडून विरोध करण्यात आला.

चंडीगड येथे मुसलमान महिलेकडून शीख पतीवर धर्मांतरासाठी दबाव

मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर मुसलमान तरुणी शीख आणि हिंदु तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हाही ‘लव्ह जिहाद’च होय !

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्‍यासाठी ‘धर्मांतरबंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परीरक्षण समिती, कृष्‍णा जिल्‍हा समन्‍वयक, आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्‍ये पूर्वीपासूनच अतिशय मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले.

आमचे पूर्वज हिंदु राजपूत होते ! – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान

भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत

धर्मांतर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

घरातील ७४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये चोरून हिंदु मुलीने धर्मांधासमवेत केले पलायन !

नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !

धर्मप्रचाराच्या नावाखाली हिंदूंची दिशाभूल करून ख्रिस्त्यांकडून केले जाते धर्मांतर ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे लिहून घेतले जाते.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

देशात केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लागू केल्यावरच याला आळा बसेल !

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !