विविध प्रकारचे ‘जिहाद’ हे राष्ट्रावरील मोठे संकट

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

झारखंड येथे धर्मांतरित कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये पुरण्यास गावकर्‍यांचा विरोध !

ख्रिस्ती प्रचारक प्रलोभने दाखवून आणि फूस लावून आदिवासींचे धर्मांतर करतात. त्यामुळे प्रथा परंपरा पाळणारे मूळ आदिवासी आणि त्यांना तुच्छ लेखणारे धर्मांतरित आदिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होणे, स्वाभाविक आहे.

ख्रिस्ती धर्म स्वीकारलेली पत्नी, ३ मेहुण्या आणि त्यांचे पती यांनी धर्मांतरासाठी दबाव आणल्याची एका विवाहित हिंदु युवकाची तक्रार

बजरंग दलाकडून कारवाईची मागणी !

केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

हिंदूंचे धर्मगुरु आणि नेते या जिहादविषयी बोलत असतांना त्यांना धर्मद्वेषी म्हणून टीका करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?

झारखंडमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून धर्मांतरासाठी हिंदु महिलेचा छळ !

राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे ख्रिस्तीधार्जिणे सरकार असतांना वेगळे काय होणार ? कायद्याचे भय न राहिलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पावले उचलणे आवश्यक !

उत्तरप्रदेशमध्ये ८ धर्मांधांवर भारताच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे

हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे.

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍या टोळीतील २ धर्मांधांना अटक !

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसे पाठवले जात असतांना गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत ? ही धोक्याची घंटा ओळखून भारत सरकार याच्या विरोधात पावले उचलणार का ?

बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

हे कायमचे टिकून रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आदी कायदे बनवण्याला पर्याय नाही !