धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !
उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ करणार्या धर्मांधांचीही संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबले, तरच असे अपप्रकार कुठेतरी न्यून होतील !
उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ करणार्या धर्मांधांचीही संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबले, तरच असे अपप्रकार कुठेतरी न्यून होतील !
‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथील डासनादेवी मंदिरात जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरि सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदु धर्मात प्रवेश केला.
भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?
एका धर्मातून दुसर्या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडीत एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला; मात्र त्याच वेळी आरक्षणाचा लाभ मिळवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही फेटाळून लावली.
उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या विचारसरणीशी संबंधित आहेत.
मुसलमानांना घर भाड्याने देण्यास नकार देणार्या हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ माध्यमे यावर काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
कोरोनाच्या आपत्तीतही धर्मांतर, जिहाद आणि साम्राज्यवादी मनोवृत्तीने काही जण धर्माच्या नावे षड्यंत्र आखत राहिले, कोणतेही भय मनात न ठेवता त्यांची कट-कारस्थाने चालूच राहिली. याचा हिंदूंनी काही विचार तरी केला आहे का ?
लव्ह जिहादची दाहकता दाखवणार्या ‘कनव्हर्जन’ (धर्मांतर) या चित्रपटाला ‘सेन्सॉर बोर्डा’ने (केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने) अनुमती नाकारल्याचे वृत्त समोर आले. ‘यावर कुणाही मानवाधिकारवाले किंवा निधर्मीप्रेमी काहीही बोलणार नाहीत’, हे उघड आहे. आता हा लढा कायदेशीर पातळीवर आणि हिंदूंना संघटितपणे वैचारिक पातळीवर लढावा लागणार आहे.
नफीस अहमद या धर्मांधाने एका शीख महिलेला लोखंडी सळीने घायाळ केले. त्यानंतर तिला ट्रकखाली फेकून चिरडून ठार मारले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.