देशाला वाचवण्यासाठी ‘समान नागरी कायदा’ आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करणे महत्त्वाचे !

‘देशाला खर्‍या अर्थाने समृद्ध आणि विकसित करायचे असेल, तर एकच मार्ग आहे अन् तो म्हणजे ‘लोकसंख्या नियंत्रण.’ असे म्हणतात, ‘छोटा परिवार सुखी परिवार.’ आपल्या देशहितासाठी ‘समान नागरी कायदा’ करून लोकसंख्या नियंत्रण करता येईल.

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

तामिळनाडूत हिंदुद्वेषी द्रमुक पक्ष सत्तेत असल्यामुळे तेथे हिंदूंद्वेष्ट्यांवर काही कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. तमिळनाडूत हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे !

कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदुत्वनिष्ठ पक्ष असलेल्या आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच आमदाराच्या आईचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !

ख्रिस्ती मिशनरी पंजाबच्या सीमेवरील भागात दलित शिखांचे बलपूर्वक धर्मांतर करत आहेत ! – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी

ईशान्य भारताला ख्रिस्तीबहुल केल्यानंतर आता पश्‍चिम भारताला ख्रिस्तीबहुल करण्याचा ख्रिस्ती मिशनरींचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद

भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी आयोग स्थापन करावा.

यवतमाळ येथील धीरज जगताप या धर्मांतरित मुसलमानास कानपूर येथून अटक

पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.

भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यू.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यू.पी.एस्.सी.’ परीक्षेत ‘जकात फाऊंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत.

लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

धर्मांधांच्या अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे पोलीस !

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.