कोपरगावात अवैध कार्य करणार्या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कोपरगाव (अहिल्यानगर) येथे जनआक्रोश मोर्चा
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कोपरगाव (अहिल्यानगर) येथे जनआक्रोश मोर्चा
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या स्पष्ट करून त्याचा अपलाभ घेणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्यक आहे. यंदाच्या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांचाही हिंदुत्ववादी सरकारला पाठिंबा आहे.
‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.
हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांना अपकीर्त करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात ! मशिदी आणि मदरसे यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !
प्रत्यक्षात मुलाला भाग्यनगर येथे नोकरीसाठी न नेता बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री परिसरात एका मदरशात ठेवण्यात आले. याला विरोध केल्यावर त्याच्या आईला आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. शुभम सध्या आई-वडिलांसमवेत रहात आहे; पण ‘मुसलमान धर्म स्वखुशीने स्वीकारला आहे’, असे त्याचे म्हणणे आहे.
उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सैफच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हिंदु महिलांचे जीवन उद्धवस्त करणार्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी आता मृत्यूदंडाचे प्रावधान असणारा लव्ह जिहादविरोधी कायदा राष्ट्रीय स्तरावर करणे अत्यावश्यक !
कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !