राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा ही ‘ऑफलाईन’च होईल !

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होतील.

संतवीर आणि ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक नाही ! – सातारा पोलीस

कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस

पिंपरी-चिंचवडचे (पुणे) माजी उपमहापौर आणि भाजपचे घोळवे यांना लाच प्रकरणी अटक !

असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळेच भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’साठी पोलिसानेच केले अपहरण !

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !

शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !

पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ? आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !

पुणे येथील विनयभंगातील आरोपीला अवघ्या ७२ घंट्यांत अटक आणि कारावासाची शिक्षा

अशाप्रकारे पुणे पोलिसांची तत्परता आणि न्यायालयाने दिलेला त्वरित निकाल गुन्हेगारांवर वचक निर्माण करेल. असे सर्वत्रच होणे अपेक्षित आहे !

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील ! – प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

बालभारतीचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून पालटत्या काळासह नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘बालभारती’ही पालटत आहे. मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील आहे.

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

धर्मांतर करणार्‍या नागरिकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा हवा !

शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन करण्यात आले पात्र !

वर्ष २०१९-२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस अन्वेषणात उघड झाला आहे.

४५ बनावट आधुनिक वैद्यांच्या विरोधात गुन्हे नोंद !

सर्वत्रच्या बनावट आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई हवी !