वन्दे मातरम्’चा महिमा !
राष्ट्रघातक्यांच्या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अन् भारतियांमध्ये देशभावना जागृत होण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्हणायलाच हवे.
राष्ट्रघातक्यांच्या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अन् भारतियांमध्ये देशभावना जागृत होण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्हणायलाच हवे.
केंद्र सरकारने आता ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीतासमान दर्जा देऊन ते म्हणणे अनिवार्य करण्याचा नियम करावा आणि न म्हणणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारागृहात टाकण्याच्या शिक्षेची तरतूद करावी, असेच देशभक्तांना वाटते !
‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार्या मुसलमान नेत्यांच्या निष्ठा या देशाशी नाहीत, असेच कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात ‘वन्दे मातरम्’ म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा एकप्रकारे अपमानच केला असून त्यासाठी त्यांनी देशाची क्षमा मागावी,
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वच शासकीय-निमशासकीय आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे.
राष्ट्रप्रेम वृद्धींगत करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला अभिनंदनीय निर्णय !
दूरभाष किंवा भ्रमणभाष यांद्वारे संभाषण करतांना अभिवादन करतांना वन विभागाचे सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या शब्दाचा वापर करावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते ‘वन्दे मातरम्’ म्हणत हसतहसत फासावर गेले. ‘वन्दे मातरम्’ बोलू नका’, असे इंग्रज म्हणायचे. ‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? असा सडेतोड प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
‘वन्दे मातरम्’ हे असे गीत आहे की, ज्यामुळे आपल्या देशाप्रती सन्मानाची भावना निर्माण होते.
भारतातील बहुसंख्य मुसलमानांचा ‘वन्दे मातरम्’ला विरोध आहे, हे जगजाहीर आहे. त्यातूनच सऊद आलम यांनी उभे रहाण्यास नकार दिला, हे लक्षात येते. अशांनी आता त्यांच्या धर्माच्या ५७ देशांत निघून जावे, असे कुणी सांगितले, तर आश्चर्य ते काय ?