आधी ‘वन्दे मातरम्’ नंतर ‘जन गण मन’ गायले किंवा लावले जाईल ! – केंद्रशासनाचा आदेश
नियमांनुसार कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गीते किंवा वाजवणे आवश्यक आहे ?, हे आधीच ठरवले आहे, असे सरकारने म्हटले आहे.
नियमांनुसार कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गीते किंवा वाजवणे आवश्यक आहे ?, हे आधीच ठरवले आहे, असे सरकारने म्हटले आहे.
व्याख्यानात ‘वन्दे मातरम्’ गीताचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रजागरणातील भूमिका आणि राष्ट्रीय गीत म्हणून झालेला स्वीकार यांविषयी माहिती दिली जाणार आहे.
मुसलमानांना धर्माच्या आधारे पाकिस्तान देऊनही ते भारतात राहून भारतविरोधी मागण्या करत असल्याने अशांना पाकिस्तानातच हाकलून देणे आवश्यक आहे !
भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन मुसलमानांना पाकिस्तान देण्यात येऊनही जे येथे राहून अशा प्रकारची धमकी देत असतील, त्यांना आता बांगलादेश किंवा पाकिस्तानात पाठवणे अपरिहार्य आहे !
जे निर्णय शुभेंदु अधिकारी ३० टक्के मुसलमान लोकसंख्या असलेल्या राज्यात घेऊ शकतात, ते अन्य भाजपशासित सरकारांनी घेतलेच पाहिजेत !
ममता बॅनर्जी यांच्या पूर्वीच्या सरकारने आतापर्यंत मुसलमानांचे किती लांगूलचालन केले होते ?, हे आता भाजप सरकारच्या आदेशांवरून लक्षात येते !
वर्ष १८७६ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत ‘वन्दे मातरम्’ हे गीत रचले. पुढे वर्ष १८८२ मध्ये त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताला स्थान मिळाले. त्यानंतर ते अधिकच प्रसिद्धीस आले.
शाळांमध्ये प्रतिदिन ६ कडव्यांसह संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला घटनाविरोधी घोषित करण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते की, हिंदूंचे धर्मांतर झाले, तर ते राष्ट्रांतर असते !’ हेच हा देश सातत्याने पहात आहे. आता अशा बाटग्यांना सरळ करण्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे !
‘केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ११.२.२०२६ या दिवशी एक अध्यादेश काढला. त्यानुसार सरकारी कार्यक्रम आणि शाळा येथे राष्ट्रगीत म्हणण्यापूर्वी ६ कडव्यांचे संपूर्ण वन्दे मातरम् म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे.