शाहरुख खान मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप करत धर्मांध मुसलमानांकडून सामाजिक माध्यमांद्वारे त्यांना विरोध !

हिंदु सर्वधर्मसमभावाने वागतात आणि अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींचा सन्मान करतात; मात्र अन्य धर्मीय तसे करत नाहीत, हेच वेळोवेळी दिसून येते आणि निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी यावर मौन बाळगतात !

शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनविकास मंत्री

अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ते होईपर्यंत झोपा काढणार्‍या प्रशासनातील संबंधितांवरही कारवाई करावी, अशी गडप्रेमींची अपेक्षा आहे !

इस्रायली साम्यवादी !

अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्‍या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !

बळ्ळारी (कर्नाटक) येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने पदभार स्वीकारतांना पाद्रयाला बोलावून करवला धर्मोपदेश !

भारतात धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठीचच आहे का ? असा प्रश्‍न यातून समोर येतो !

चीनमध्ये दळणवळण बंदीच्या विरोधात निदर्शने तीव्र !

चीनमध्ये कोरोनाच्या काळापासून चालू झालेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ (शून्य कोरोना धोरण) याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून चिनी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. ही निदर्शने आता प्रतिदिन अधिक तीव्र होऊ लागली आहेत.

केरळमध्ये आदानी बंदराच्या बांधकामाला विरोध

चर्चसंस्था आणि पाद्री हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि सर्वधमसमभाववाले आता यावर काही बोलतील का ?

पेशवाई पुन्हा यावी !

पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

अमेरिकेची लुडबुड !

अमेरिकेतील अर्थकारण हे भारतीय बुद्धीमंतांच्या अस्तित्वावर आहे, हे अमेरिकेने लक्षात घ्यावे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या धार्मिक स्वातंत्र्याविषयी अहवाल सादर करण्याऐवजी त्याने तेथे अस्तित्वात असलेला वर्णवाद मिटवण्याकडे लक्ष द्यावे.

(म्हणे) ‘खासगी मदरशांना हात लावाल, तर देशात आगडोंब उसळेल !’ – मौलाना साजिद रशिदी

सरकारला अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? मौलानाच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

देहलीच्या जामा मशिदीमध्ये एकट्या मुलीला येण्यास बंदीचा आदेश विरोधानंतर इमाम बुखारी यांनी घेतला मागे

एखाद्या मंदिरामध्ये अशा प्रकारची बंदी घालण्यात आली असती, तर देशातील एकजात पुरो(अधो)गाम्यांनी एव्हाना देश डोक्यावर घेत आकांडतांडव केला असता; मात्र आता सारे काही शांत आहे !