दिग्दर्शक अली अब्बास जफर याने एका आठवड्यात चौकशीसाठी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे यावे !
‘तांडव’च्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट होऊनही मुंबई पोलिसांनी आरोपींना लगेच अटक का केली नाही ?
‘तांडव’च्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट होऊनही मुंबई पोलिसांनी आरोपींना लगेच अटक का केली नाही ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर शरद पवार बोलत होते.
उशिरा जागे होणारे प्रशासन ! रुग्णालयांतील प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि शासनाचे रुग्णालयांकडे असणारे दुर्लक्ष यांमुळे अशा घटना घडतात !
कोविड प्रतिबंधक लसनिर्मिती आणि लस साठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहे.अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !
राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते !
या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
धर्मांधांची हिंसाचारी मनोवृत्ती ! मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाष खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने स्वतःच्या सावत्र आईची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर याची वडिलांना माहिती दिली आणि तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
‘योग: कर्मसु कौशलम् ।’ प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे