त्यांनी येऊन घालवले आमचे स्वातंत्र्य ।
मंदिरे, महालास, नावासह दिले पारतंत्र्य ॥ १ ॥
तेजोमहलचा केला ताजमहल ।
तरी आमचा देश मोठा जहाल ॥ २ ॥
जाळून, खोडून, मारून इतिहास
बदलणारे हे बच्चे ।
आणि आम्ही तो सांभाळणारे,
जपणारे सच्चे ॥ ३ ॥
त्यांनी वाढवावी संख्या हा त्यांचा गुणधर्म ।
आपण मात्र स्वस्थ बसून
पाळावा मानवता धर्म ॥ ४ ॥
त्यांनी आक्रमणे केली, जिंकले नाही कधीच ।
आम्ही लढलो; पण हरलो मात्र नेहमीच ॥ ५ ॥
बेटा बापाला, भाऊ भावाला हा त्यांचा इतिहास ।
एका पोशिंद्यासाठी लक्षावधी
सिद्ध प्राण देण्याला ॥ ६ ॥
त्यांची वंशावळी मोठी, पाळेमुळे होती खोलवर ।
तरी शिवाजी राजांनी हिंदवी
स्वराज्य स्थापले अजरामर ॥ ७ ॥
बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥ ८ ॥
इथे लक्ष, करोडोंमध्ये जगतात ।
करोडो मात्र लक्षामध्ये मरतात ॥ ९ ॥
इथे बारा जातीजमातींचा आहे पगडा ।
तरीही हा बेईमान (अल्पसंख्यांक) आहे,
कसा तगडा ? ॥ १० ॥
– श्री. राहुल विठ्ठल कोरपड, बी.ई. (रसायनशास्त्र), पनवेल, जिल्हा रायगड
(संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी