त्यांनी येऊन घालवले आमचे स्वातंत्र्य ।
मंदिरे, महालास, नावासह दिले पारतंत्र्य ॥ १ ॥
तेजोमहलचा केला ताजमहल ।
तरी आमचा देश मोठा जहाल ॥ २ ॥
जाळून, खोडून, मारून इतिहास
बदलणारे हे बच्चे ।
आणि आम्ही तो सांभाळणारे,
जपणारे सच्चे ॥ ३ ॥
त्यांनी वाढवावी संख्या हा त्यांचा गुणधर्म ।
आपण मात्र स्वस्थ बसून
पाळावा मानवता धर्म ॥ ४ ॥
त्यांनी आक्रमणे केली, जिंकले नाही कधीच ।
आम्ही लढलो; पण हरलो मात्र नेहमीच ॥ ५ ॥
बेटा बापाला, भाऊ भावाला हा त्यांचा इतिहास ।
एका पोशिंद्यासाठी लक्षावधी
सिद्ध प्राण देण्याला ॥ ६ ॥
त्यांची वंशावळी मोठी, पाळेमुळे होती खोलवर ।
तरी शिवाजी राजांनी हिंदवी
स्वराज्य स्थापले अजरामर ॥ ७ ॥
बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥ ८ ॥
इथे लक्ष, करोडोंमध्ये जगतात ।
करोडो मात्र लक्षामध्ये मरतात ॥ ९ ॥
इथे बारा जातीजमातींचा आहे पगडा ।
तरीही हा बेईमान (अल्पसंख्यांक) आहे,
कसा तगडा ? ॥ १० ॥
– श्री. राहुल विठ्ठल कोरपड, बी.ई. (रसायनशास्त्र), पनवेल, जिल्हा रायगड
(संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !