संपादकीय : मुसलमानांच्या मतांची दिशा आणि हिंदूंची दशा !
हिंदूंमधील मतदानाच्या उदासीनतेविषयी हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि हिंदु समाज या दोघांनीही चिंतन करणे आवश्यक !
हिंदूंमधील मतदानाच्या उदासीनतेविषयी हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि हिंदु समाज या दोघांनीही चिंतन करणे आवश्यक !
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनीही प्रसिद्धी माध्यमांशी मतदानानंतर बोटाला लावलेली शाई निघून गेली असल्याचे दाखवले.
मतदारांना भेटतांना पत्रकांचे वाटप करता येणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. कदाचित पैशांचे वाटप करता येईल, असे निवडणूक आयोगाला सांगायचे आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
सध्या महाराष्ट्र आणि देशात ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते पहाता मला खरच प्रश्न पडतो की, देवीदेवता आहेत का ? आणि आहेत, तर ते केवळ हे पहात का बसले आहेत ? अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्त्वहीन राजकारणाविषयी हिंदूंच्या देवतांना उत्तरदायी ठरवले.
या वेळी ढाब्याच्या मालकाला ‘बाँबे’ऐवजी ‘मुंबई’ नाव लावण्याची चेतावणी देण्यात आली. ‘नाव पालटले नाही, तर ढाब्यावर कारवाई करू’, अशी चेतावणी मनसैनिकांनी दिली आहे.
मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले होते, ‘‘मराठीचा अपमान कराल, तो नहीं बटोगे तो भी पिटोगे ।’ (मराठीचा अवमान केल्यास विभाजित झाला नाहीत, तरी मार खाल !)
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांत ‘उत्तर भारतीय बटोगे, तो पिटोगे’ (उत्तर भारतियांनो, विभाजित झालात, तर मार खाल) असे लिखाण असलेले फलक लावण्यात आले होते.
मतदार सूचीमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच ही घटना घडल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले.
‘आयआयटी बाँबे’च्या नावात तुम्ही ‘बाँबे’ कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, यासाठी मी खूश आहे. ‘आयआयटी मद्रास’विषयीही माझ्या याच भावना आहेत, असे विधान केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबई येथे केले.
परप्रांतीय रिक्शाचालकाने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अभद्र भाषा वापरून एका मराठी तरुणाला शिवीगाळ केली होती.