मध्यप्रदेशच्या हिंदु युवतीच्या विरोधात बेंगळुरूत उमर फारूकने रचले लव्ह जिहादचे षड्यंत्र !

लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट विकत घेण्यास एकही ओटीटी मंच सिद्ध नाही !

यामागे षड्यंत्र असल्याचा दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आरोप

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्‍वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्‍यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्‍थान, छत्तीसगड

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रत्‍यक्ष कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. वेगवेगळ्‍या पद्धतीने काम केल्‍यामुळे हिंदूंची शक्‍ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्‍या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्‍यायला हवे….

लव्ह जिहाद्याचे समर्थन करणार्‍या ‘सोनी टीव्ही’ला असा शिकवला धडा !

हिंदु धर्मावर आघात करणार्‍यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवल्याविना स्वस्थ बसू नका !’ – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, देहली

हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला वडिलांसह अटक

उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद !

‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. असे मत त्यांनी व्यक्त केले

हिंदु युवतींना गौरवशाली सांस्कृतिक इतिहास सांगितल्यास ‘लव्ह जिहाद’ला विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. हिंदु युवतींपर्यंत पराक्रमाचा इतिहास पोहाचवला, तर लव्ह जिहादचा केवळ विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल. असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले

…तर हिंदू युवती गाय कापणार्‍यांसमवेत पळून गेल्या नसत्या ! – श्रीमती मीनाक्षी शरण, संस्थापक, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.

आपल्या पाल्यांना गायीला चारा घालण्यास शिकवले असते, तर जे गायीला कापतात, त्यांच्यासमवेत हिंदूंच्या युवती पळून गेल्या नसत्या. स्वत:च्या पाल्यांना हिंदूंनी आपली संस्कृती शिकवली असती, तर लव्ह जिहादच्या घटना घडल्या नसत्या. असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडलेल्या मुलींना सोडवण्यासाठी दक्षता समित्यांची स्थापना करणे आवश्यक ! – अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, गोवा.

गोवा येथील एक हिंदु मुलगी पुणे येथे नोकरीनिमित्त असतांना एका धर्मांध तरुणाने हिंदु बनून तिच्याशी परिचय वाढवला आणि नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर मुसलमान बनण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला.

हिदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत ! – अधिवक्ता अतुल जेसवानी, संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश

‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ ज्याच्यावर आपली मालकी आहे, असा भूमीचा तुकडा नव्हे, तर ‘जेथे लव्ह जिहाद, गोहत्या, बलात्कार, धर्मांतर आदी होणार नाही’, असे राष्ट्र होय.