जर हिंदु धर्मीय एक विवाह करतात, तर अन्य धर्मियांनीही एक विवाह केला पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
भाजपने गुजरातमध्ये समान नागरी कायदा बनवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
भाजपने गुजरातमध्ये समान नागरी कायदा बनवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
देहली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात येथील हिंदु संघटनांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समितीसमवेत संघटनांचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.
‘लव्ह जिहाद’सारख्या घटना थांबण्यासाठी तात्काळ कायद्याची आवश्यकता आहे. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट हीच काळाची आवश्यकता आहे. सर्वांनी असेच एकत्र येऊन धर्माचरण करून आलेले संकट दूर करावे.
अशांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा त्यांना देणे आवश्यक !
बीड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ७ सहस्रांहून अधिक हिंदू एकवटले !
पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या संदर्भात जागृत राहून शाळा-महाविद्यालयात जाणार्या मुलींविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. समाजात वावरतांना महिलांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे.
देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी ‘कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथील अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’, अशी मागणी ही केली.
आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांचे आंदोलन