कानपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीवर आम्लद्वारे (अॅसिडद्वारे) आक्रमण करण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. यातील दोषीवर सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. यातील दोषीवर सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !
सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.
लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.
फलटण (सातारा) येथे ५ सहस्र हिंदूंच्या उपस्थितीत ‘लव्ह जिहाद’ रोखण्याचा निर्धार !
अनेक आक्रमकांच्या सत्तेमुळे काही काळ हिंदुत्वाची विचारधारा दाबली गेली असली, तरी आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.
प्रसंगी प्रेमाच्या नावाखाली फसवून, तर कधी धर्मांतरासाठी दमदाटी करून हिंदू युवतींवर अत्याचार करणारे जिहादी मुसलमान !
वारंवार घडणार्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !
लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.
लग्नानंतर मुलीवर धर्म पालटण्याची बळजोरी का ? दोघेही आपापल्या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ? प्रत्येक गोष्टीत इस्लामप्रमाणे करण्याची बळजोरी आणि त्यासाठी अत्याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे.
यावरून मध्यप्रदेशमधील लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हेच दिसून येते ! लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकार आता तरी आणखी कठोर पावले उचलणार का ?